‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे अथवा त्यांची प्रत्यक्षता अन् अप्रत्यक्षता पडताळणे आदी माध्यमांतून विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला अध्यात्म वैज्ञानिक भाषेत सांगण्याचे अमूल्य कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ करत आहे.

(म्हणे) ‘अंनिसचा कायदा संमत होण्यापूर्वीच सनातन्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला !’ – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते

२० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी जंक्शन बॉक्स, तसेच अन्य उपकरणांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी जंक्शन बॉक्स, तसेच अन्य उपकरणांची आवश्यकता आहे. 

‘ऋषिपूजना’चा पूजनातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘ऋषिपूजनाचा दोन्ही (ऋषिस्वरूप) दीपांवर आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

श्री गणपति अथर्वशीर्षाच्या पठणातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत केलेल्या या स्तोत्रपठणाचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘उपासकाने श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केल्याचा उपासकाला काय लाभ होतो, तसेच श्री गणेशमूर्तीवर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्‍या माळ्याच्या वर (चौथा माळा आणि वरील) असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्‍या माळ्यावरील सदनिका घ्या !

आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन तिसर्‍या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – १०

आपत्काळात घरांना हानी पोचू शकते. त्यामुळे घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण करण्यावर केलेला व्यय (खर्च) वाया जाऊ शकतो. यासाठी तसे करणे टाळावे.

‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे – भाग ४

‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ? महापुरामुळे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, तसेच पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

बोधप्रद प्रश्‍नोत्तरी

जन्म-मृत्यूच्या फे-यात अडकण्याचे मूळ कारण सांगून कधीही कोणतीही इच्छा (कामना) होतच नाही अशा स्थितीला पोहोचले, तर मोक्ष मिळेल.

सीबीआयचे अपयश कि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या अन्वेषणाचा परिणाम ! – सनातन संस्था

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून अन्वेषण काढून ते सीबीआयकडे दिल्याने झालेल्या नाचक्कीमुळे सीबीआयला लक्ष्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वक्तव्ये करत आहेत;