ब्रह्माकरमळी येथील ब्रह्मदेवाचे पुरातन मंदिर

वाळपईपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले ब्रह्माकरमळी हे एक छोटेसे गाव. या गावात ब्रह्मदेवाचे एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरामुळे गावाची कीर्ती सर्वत्र पसरली आहे; कारण भारतात ब्रह्मदेवाची केवळ ५ मंदिरे असून त्यांपैकी एक हे आहे. त्यामुळे या गावात पर्यटकही येतात.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग’ भेट

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.

सत्संग १३ : स्वयंसूचनांचे महत्त्व

स्वयंसूचना म्हणजे काय, तर स्वतःकडून होणार्‍या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार, भावना, प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच आपल्या अंतर्मनाला म्हणजे चित्ताला सकारात्मक सूचना देणे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सलग ३ वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन रामप्रहरी मिळाला. त्या वेळी त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुष्कळ ज्ञान दिले.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे आणि राष्ट्र, धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे..

सत्संग १२ : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व

आज आपण स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व काय आहे ?, हे जाणून घेणार आहोत. कोणत्याही साधनामार्गाने साधना केली, तरी स्वभावदोष (षड्रिपू) निर्मूलन झाल्याशिवाय साधनेत प्रगती होत नाही. साधनेत प्रगती होणे म्हणजे काय, तर आपला मोक्षाच्या दिशेने प्रवास होणे ! परिस्थिती कशीही असली, तरी आतून आनंद अनुभवता येणे !

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

रात्री उशिरा जेवण केल्याने लोकांना ‘ब्रेस्ट’ आणि ‘प्रोस्टेट’ कर्करोग होऊ शकतो, असे ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’च्या एका अहवालामध्ये देण्यात आले आहे. हे संशोधन खाणे आणि पिणे यांच्या सवयींच्या एका माहितीवर आधारित आहे.

मेंदूवरील शस्त्रकर्माच्या वेळी रुग्ण महिलेकडून श्रीमद्भगवद्गीतेच्या श्‍लोकांचे पठण !

सूरत येथील ३६ वर्षीय महिला शस्त्रकर्माच्या सवा घंट्यामध्ये सतत श्रीमद्भगवद्गीतेतील श्‍लोकांचे पठण करत होत्या..

नियमितपणे प्राणायाम, व्यायाम आणि योगासने करून शरिराची प्रतिकारक्षमता वाढवा !

व्यावहारिकदृष्ट्या जसे अर्थार्जनासाठी देह झिजवणे आवश्यक आहे, तसे आपला देह चालण्यासाठी त्यामध्ये योग्य प्रमाणात प्राणशक्ती (चेतनाशक्ती) प्रवाहित होणे आणि तिचे नियमन होणे अत्यावश्यक आहे. यासाठी संतुलित आहाराचे सेवन, योग्य दिनचर्येचे पालन आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक असते.