सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मुखमंडल अत्यंत तेजस्वी आणि ब्रह्मरंध्रावर प्रकाश दिसण्याच्या संदर्भातील दिव्य अनुभूती !

‘देवतांच्या किंवा संतांच्या चित्रात त्यांच्या मुखाभोवती प्रभावळ दाखवली जाते. देवतांच्या अवतरणाच्या संदर्भात ‘प्रथम दिव्य प्रकाश दिसला आणि भगवंत प्रकट झाला’, अशा प्रकारचे उल्लेख अनेक पौराणिक कथांमध्ये आढळतात.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अध्यात्मात कुणालाही मोडता येणार नाही, असा उच्चांक गाठणार आहेत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ज्याच्याबद्दल सर्वांना घरच्याप्रमाणे आधार वाटतो अन् जो साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतीलच नाही, तर अन्य अडचणीही सोडवू शकतो, असा कुणी असेल, याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकमेव आहेत ! १. प्रेमळ आई आणि साधकांच्या सर्वांगीण प्रगतीची तीव्र तळमळ असलेले मार्गदर्शक गुरु या दोघांचे गुण एकत्र असल्याचे अन् व्यापक स्तरावर … Read more

पशू-पक्षी सहजतेने सद्गुरूंकडे आकर्षित होणे, हे त्यांच्यातील चैतन्याचे द्योतक !

आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ यांच्यातील दिव्यत्वाची माहिती देणारे आधुनिक वैज्ञानिक संशोधन आणि त्यांच्याविषयी देवीने दिलेले ज्ञान !

विद्याचौडेश्वरी देवीच्या आज्ञेवरून यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गळ्यात विष्णु (राम) तुळशीचा हार घातला. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना उद्देशून देवी म्हणाली, ‘‘तुम्ही आता साक्षात् गौरी स्वरूपात दिसत आहात.

विविध शुभप्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर दिसलेली शुभचिन्हे !

साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीमध्ये होणार्‍या दैवी पालटांमुळेही तिच्या देहावर शुभचिन्हे उमटतात. विविध यज्ञ-याग, धार्मिक विधी आणि सोहळे यांच्या प्रसंगी सनातनच्या श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहावर अनेक दैवी शुभचिन्हे दिसून आली.

सनातनच्या संत पू. सखदेवआजी यांची UTS उपकरणाद्वारे केलेली वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक चाचणी !

सामान्यतः जो जीव जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्‍चितच असतो. हा नियम सर्वांनाच लागू आहे. जीवनात व्यक्तीने साधना केल्यास त्याचा मृत्यूनंतरचा प्रवासही चांगला होतो. जीव साधना करणारा असेल, तर जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्याच्या साधनेचा त्याला अन् इतरांना लाभ होतो.