आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याच्या रक्षणासाठी ऋषींनी केलेले प्रयत्न
हे ज्ञान वाचल्यावर युगायुगांत सूक्ष्मातील युद्ध कसे असते, याची थोडीफार कल्पना या लेखावरून येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हे ज्ञान वाचल्यावर युगायुगांत सूक्ष्मातील युद्ध कसे असते, याची थोडीफार कल्पना या लेखावरून येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात.
पर्यावरण म्हणजेच ‘पर्याप्त स्थितीत निर्माण झालेली आवरणात्मक माया.’ वर्तमानस्थितीला ‘पर्याप्त स्थिती’ असे म्हणतात. वर्तमानस्थितीत वातावरणात विविध ऊर्जांच्या संचयातून, तसेच कार्यकारी भावातून अनेक तर्हेचे प्रवाह निर्माण होत असतात आणि लयाला जात असतात. या नश्वर वर्तमानात्मक वायूमंडलाच्या स्थितीला ‘पर्यावरण’ म्हणतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून समष्टीसाठी आवश्यक त्या वेगाने निर्गुण तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होत असते. तेजतत्त्वाचे गतीने प्रक्षेपण होणे आवश्यक असल्याने औदुंबराच्या पानातील दैवी कणांचा थर तेजतत्त्वाची गती न्यून करत नाही.
ज्या वेळी या सर्वांपैकी कोणताही एक घटक पुन्हा प्रत्यक्ष क्रिया करतो, त्या वेळी ईश्वराची संकल्पशक्तीही क्रिया करून ईश्वराची समष्टी संकल्पशक्ती प.पू. डॉक्टरांच्या निर्गुण इच्छेमुळे जागृत होऊन साधकांवर नामजपादी उपाय करते.
साधकांना प्रत्यक्ष धर्माचे ज्ञान, म्हणजेच स्वतःची प्रज्ञा जागृत करून तिच्या आधारे निर्णय घेण्याचे सामर्थ्य उत्पन्न होत नाही. त्यामुळे साधकांना स्वतःची साधना योग्य प्रकारे, म्हणजेच धर्मपालनाच्या स्वरूपात करता येत नाही.
‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे बीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांच्या आणि हातांच्या बोटांच्या नखांवर उभ्या रेषा अन् नखाच्या मुळापासून वर जाणारी गुलाबी रंगाची अर्धवर्तुळाकार २ – ३ वलये यांचा स्पर्श खडबडीत लागणे आणि या रेषांचा उठावदारपणा वाढणे यांमागील अध्यात्मशास्त्र !
गुरुकृपायोगानुसार साधना करणारा साधक अष्टांग साधना करणारा असल्यामुळे त्याचे मन, बुद्धी आणि देह (शरीर) यांचा त्याग होणे लवकर शक्य होते. चित्तशुद्धीसाठी साधकाच्या देह (शरीर) बुद्धीचा त्याग ८० टक्के, मनाचा त्याग ७० टक्के आणि बुद्धीचा त्याग ६० टक्के होणे आवश्यक असते.
पू. भार्गवराम प्रभु यांची आई सौ. भवानी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहोत.