सूक्ष्मातील जाणणे

संतांचा मनोलय झालेला असल्याने त्यांना मन एकाग्र करायची आवश्यकता नसते. त्यांना एखाद्या वस्तूचे सूक्ष्म-परीक्षण लगेचच करता येते, तसेच त्यांना डोळे उघडे ठेवूनही एखाद्या वस्तूविषयी तत्काळ सूक्ष्मातील कळते.

एखाद्या गोष्टीचे रूप जाणण्यासाठी स्थूलरूप जाणणे जितके आवश्यक, तितकेच सूक्ष्म-पैलू जाणणे महत्त्वाचे !

एखाद्या विषयाला जाणण्यासाठी निवळ त्याच्या स्थूलरूपाची ओळख करून घेतली, तर ती अपूर्ण रहाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

बालसाधिकेच्या श्रीकृष्णाबद्दलच्या उत्कट प्रेमभावाचे रेखाटलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी बालसाधिकेच्या श्रीकृष्णाबद्दलच्या उत्कट प्रेमभावाचे रेखाटलेले भावचित्र

श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत असलेल्या बालसाधिकेचे काढलेले चित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी श्रीकृष्णाच्या कानात आत्मनिवेदन करत असलेल्या बालसाधिकेचे काढलेले चित्र

श्रीकृष्णाला फूल अर्पण करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
श्रीकृष्णाच्या चरणकमलांवर वाहिलेल्या फुलावर सुरक्षितपणे झोपलेल्या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

श्रीकृष्णाच्या तळहातावर बसून उपाय करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी श्रीकृष्णाच्या तळहातावर बसून उपाय करणार्‍या बालसाधिकेचे काढलेले भावचित्र

पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

पॅरिस, फ्रान्स येथील मॉडेल सौ. योया सिरियाक वाले यांना हिंंदु धर्म, अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व पटल्यावर त्यांनी हिंदु धर्मानुसार साधनेला आरंभ केला.

घरदार सोडून सनातनच्या आश्रमात येणार्‍यांची संतत्वाकडे होणारी दैदिप्यमान वाटचाल !

ज्याप्रमाणे भक्तांचे रक्षण करण्याचे कार्य भगवंत करतो, त्याप्रमाणे साधनेसाठी घर सोडणार्‍या साधकांचे रक्षण करण्याचे कार्य सनातन संस्थेचे साधक त्यांची साधना पणाला लावून करतात.

प्रगती करू न शकलेल्यांनी निराश न होता तळमळीने साधना चालू ठेवणे आवश्यक ! – (पू.) श्री. संदीप आळशी

६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असणार्‍या बर्‍याच साधकांची प्रगती झाली; कारण त्यांनी त्यांची सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि अहंरहितपणे करायचा प्रयत्न केला. या सर्वांमध्ये वाईट शक्तींचा त्रास असतांनाही प्रगती करणार्‍यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत आणि त्या खालोखाल समष्टी दायित्व घेणार्‍या साधकांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.