लहान मुलांशी आदर्श संवाद साधण्याविषयी केले लिखाण

तुंग (जिल्हा सांगली) – सकाळ माध्यम समुहाच्या वतीने राबवण्यात येणार्या ‘सकाळ एन्.आय.ई.’ (‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’) आणि ‘एम्.टेक. इंजिनीयर्स, पुणे’ यांच्या वतीने आयोजित ‘असा साधला संवाद’ या राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते. याविषयी अंकुर बालमंदिर, तुंग शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा उमेश गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. सकाळ माध्यम समुहाच्या संचालिका मृणाल पवार, ‘एम्.टेक. इंजिनीअर्स’चे संचालक मंदार किराणे आणि संचालक मनीष कोल्हटकर यांच्या वतीने सौ. गडकरी यांना सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...