लहान मुलांशी आदर्श संवाद साधण्याविषयी केले लिखाण

तुंग (जिल्हा सांगली) – सकाळ माध्यम समुहाच्या वतीने राबवण्यात येणार्या ‘सकाळ एन्.आय.ई.’ (‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’) आणि ‘एम्.टेक. इंजिनीयर्स, पुणे’ यांच्या वतीने आयोजित ‘असा साधला संवाद’ या राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते. याविषयी अंकुर बालमंदिर, तुंग शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा उमेश गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. सकाळ माध्यम समुहाच्या संचालिका मृणाल पवार, ‘एम्.टेक. इंजिनीअर्स’चे संचालक मंदार किराणे आणि संचालक मनीष कोल्हटकर यांच्या वतीने सौ. गडकरी यांना सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !