लहान मुलांशी आदर्श संवाद साधण्याविषयी केले लिखाण

तुंग (जिल्हा सांगली) – सकाळ माध्यम समुहाच्या वतीने राबवण्यात येणार्या ‘सकाळ एन्.आय.ई.’ (‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’) आणि ‘एम्.टेक. इंजिनीयर्स, पुणे’ यांच्या वतीने आयोजित ‘असा साधला संवाद’ या राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या स्पर्धेत मुख्याध्यापिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी ‘शाळेमध्ये लहान मुलांशी आदर्श संवाद कसा साधला जावा ?’, या विषयावर लिखाण केले होते. याविषयी अंकुर बालमंदिर, तुंग शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा उमेश गडकरी यांच्या लिखाणाला ‘सर्वाेत्तम लेख’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. सकाळ माध्यम समुहाच्या संचालिका मृणाल पवार, ‘एम्.टेक. इंजिनीअर्स’चे संचालक मंदार किराणे आणि संचालक मनीष कोल्हटकर यांच्या वतीने सौ. गडकरी यांना सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !