
त्र्यंबकेश्वर – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज (वय १०२ वर्षे) यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ४ वाजता येथे देहत्याग केला. येथील रिंगरोड येथील आनंद आखाडा गजलक्ष्मी मंदिर येथे त्यांना समाधी देण्यात आली. येथे होणार्या अनेक सिंहस्थ कुंभमेळ्यांचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. देशभरात त्यांचे लाखो भक्त आहेत.
अत्यंत मनमिळावू, शांत आणि संयमी साधू म्हणून प.पू. स्वामी सागरानंद महाराज परिचित होते. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती उपाख्य भगवान बाबा हे ५० वर्षांपासून त्यांच्या समवेत आहेत.
प.पू. स्वामी सागरानंद यांची सनातन संस्थेचे साधक
|
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...