
धर्मांध घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. असे असतांनाही वर्ष २०१२ मध्ये ४० सहस्र असणारी रोहिंग्यांची संख्या आता कोट्यवधींच्या घरात आहे. सुरक्षायंत्रणांच्या माहितीनुसार भारतात ६ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत. नव्या माहितीनुसार देहलीत ११ सहस्र अफगाणिस्तानचे घुसखोर आले आहेत. देहलीत रोहिंग्यांच्या झोपड्या अचानक जळल्यावर तेथे आम आदमी पक्षाच्या नेत्याने भेट दिली. तसेच देहली सरकारने प्रत्येक रोहिंग्याला अर्थसाहाय्य देण्यासह नवीन घर, वीज, पाणी आदी देण्याचे घोषित केले आहे. हा प्रकार म्हणजे बहुसंख्य हिंदूंनी कर भरायचा आणि घुसखोरांना सुविधा द्यायच्या, असे असून हिंदू हे कदापि सहन करणार नाहीत. घुसखोरांना मानवतेच्या दृष्टीने पाहिल्यास हिंदू ‘मानव’ म्हणून शेष रहाणार नाहीत.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !