मंदिरात जातांना ‘साक्षात् भगवंताला भेटण्यासाठी जात आहे’, असा श्रद्धावान हिंदूंचा भाव असतो. या श्रद्धेने आणि भावाने जेव्हा हिंदू मंदिरात जातात, तेव्हा त्यांना भगवंताचा आशीर्वाद मिळतो अन् त्यांचे दु:ख दूर होऊन त्यांना चैतन्याची, तसेच आनंदाची अनुभूती येते. डासना आणि कोरगज्जा येथील घटना अत्यंत घृणायुक्त आहेत. असे अपप्रकार नास्तिक आणि जिहादी करत असून त्यांना रोखण्याची आवश्यकता नाही का ? सर्व मंदिरांचा कारभार हिंदूंच्या दानावर चालतो. धर्मांतरित हिंदू जर मंदिरात येऊ इच्छित असतील, तर त्यांचे अवश्य स्वागत केले जाईल; परंतु जे श्रद्धाहीन आहेत, त्यांना मंदिरात प्रवेश कदापि प्रवेश मिळू नये. भारतभरातील मंदिरांत हा प्रवेश निषिद्ध असावा.
Home > सनातन वृत्तविशेष > भारतभरातील मंदिरांत श्रद्धाहीनांना कदापि प्रवेश मिळू नये ! – कृतिका खत्री, सनातन संस्था
भारतभरातील मंदिरांत श्रद्धाहीनांना कदापि प्रवेश मिळू नये ! – कृतिका खत्री, सनातन संस्था
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !