प्रथम प्रवचन : आनंदी जीवन आणि आपत्काळ यांच्या दृष्टीने अध्यात्माचे महत्त्व
दिनांक : रविवार, ११ ऑक्टोबर २०२० 
- दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्याच्या कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अध्यात्माचे महत्त्व काय ?
- पितृदोष म्हणजे काय आणि त्याचे निवारण करण्यासाठी कोणती साधना करावी ?
- जीवन आनंदी बनण्यासाठी कोणती साधना करावी ?
अशा दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे प्रवचन ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. सर्व जिज्ञासू बंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !