देवी माताच जीवंत ठेवत असल्याची योगी प्रल्हाद जानी यांची होती श्रद्धा !
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
कर्णावती (गुजरात) – गेली ७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी उपाख्य चुनरीवाला माताजी यांनी २६ मे या दिवशी गांधीनगर येथे देहत्याग केला. ते ९० वर्षांचे होते. १४ वर्षांचे असतांना त्यांनी अन्न आणि पाणी यांचा त्याग केला होता. वर्ष २०१० मध्ये ‘डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलोजी अँड अलाईड सायन्सेस’च्या डॉक्टरांच्या पथकाने १५ दिवस त्यांची तपासणी केली होती.
योगी प्रल्हाद जानी यांनी म्हटले होते की, ‘मला अन्न आणि पाणी यांची आवश्यकता भासत नाही; कारण देवी मातेनेच मला जिवंत ठेवले आहे.’

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...