भांडुप आणि काळाचौकी येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम
मुंबई – शिवजयंती दिनांकाप्रमाणे कि तिथीप्रमाणे ? याचा आज वाद होतो; मात्र शिवरायांचा इतिहास अगणित पराक्रमांनी ठासून भरलेला असून प्रतिदिन शिवजयंती साजरी केली, तरी वर्षाचे दिवस कमी पडतील; असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी येथे केले.
भांडुप येथील गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात त्या बोलत होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या व्याख्यानाला परिसरातील १२५ शिवप्रेमी उपस्थित होते.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...