अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली

अमरावती – आज धर्माचरणाच्या अभावामुळे हिंदु संस्कृतीची हानी होत आहे. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रतिदिन सर्वांनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी केले. ते येथील आझाद हिंद मंडळाच्या मैदानावर ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलत होते. सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून झाला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी करून दिला. त्यानंतर स्वरक्षणाची प्रात्याक्षिके दाखवण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता जामोदे यांनी केले.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...