प.पू. दास महाराज यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांच्या आज्ञेनुसार झाला तिसरा याग

रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १२ जानेवारीला तिसरा प्रत्यंगिरा याग पार पडला.

बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांना त्यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे सनातनच्या आश्रमात श्री प्रत्यंगिरादेवीचे ५ यज्ञ करण्याची आज्ञा केली होती. यज्ञाचा संकल्प सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केला. यज्ञाला प.पू. दास महाराज, सनातन संस्था आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) यांचे संत यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...