ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी साधना शिबिर पार पडले

डोंबिवली – गुरूंचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असते. आपण गुरु करू शकत नाही, तर गुरूंनी शिष्य म्हणून आपल्याला स्वीकारायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी येथे आयोजित केलेल्या साधना शिबिरात केले. शिबिरात ‘साधना’ आणि ‘स्वभावदोष-अहं निर्मूलन’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मिठाच्या पाण्याचा वापर करून आध्यात्मिक उपाय कसे करावेत, यासंदर्भात ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. अशी साधना शिबिरे ठाणे जिल्ह्यात ठाणे शहर, कळवा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथेही झाली.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !