
रामनाथी (गोवा) – मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या साधनेत येत असलेले अडथळे दूर व्हावेत’, या उद्देशाने २० ऑक्टोबर या दिवशी हे यज्ञ करण्यात आले. या यज्ञाला सनातन संस्थेच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी यज्ञाचे पौरोहित्य केले.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...