
‘ईश्वराने मनुष्यजन्म दिला आहे, तर ईश्वरप्राप्ती व्हायला हवी. तसेच मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे’, या दोन कारणांसाठी होत असल्याने मृत्यूचा विचार करायचा नाही.’
मृत्यूनंतरचे जीवन दुःखदायक होऊ नये, यासाठी तरी साधना करा !
१. ‘प्रवासाला जायचे असले, तर ‘कुठे जायचे आहे’, हे ज्ञात असले, तरी आपण २-४ दिवस आधीपासून प्रवासाची तयारी करतो. ‘मृत्यूनंतरच्या प्रवासाला कुठे जायचे आहे’, हे मानवाला ज्ञात नसते, तरी मानव तो प्रवास दुःखदायक होऊ नये, यासाठीही साधना करत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे !’
२. ‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प्रकाश प्रक्षेपित करणार्या ‘ज्योतीफूल’ नावाच्या आणि देवदारू, जवादू या दैवी वनस्पतीची माहिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !
ज्येष्ठ नागरिकांचा कुटुंबात आणि समाजात होणारा शारीरिक, मानसिक अन् आर्थिक छळ
वृद्धाश्रमांची व्यथा !
युवकांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या क्रांतिकार्यातील युवकांचा आदर्श घ्या !
आध्यात्मिक त्रासामुळे साधकाच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार साधनेमुळे नाहीसे होऊन त्याचे रक्षण होणे, याचे सौ....