
‘हल्लीच्या शिक्षण पद्धतीनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ लौकिक उत्कर्षासाठीचे शिक्षण दिले जाते; पण त्यामध्ये त्यांच्या पारमार्थिक उत्कर्षासाठी काहीच शिकवले जात नाही. खरेतर भारतात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सत्संगाच्या माध्यमातून हे धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. यातून प्रत्येक पिढी सत्त्वगुणी निर्माण होण्यास साहाय्य होईल. हेच त्यांच्या जीवनासाठी खरे शिक्षण असेल.
शाळेच्या व्यवस्थापकांनो, शाळेमध्ये अशा प्रकारचे सत्संग घेण्यासाठी सनातन संस्था सर्वतोपरी साहाय्य करू शकते. यासाठी तुम्ही पुढील पत्त्यावर संपर्क करू शकता.’
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !