वाराणसी : राममंदिराची उभारणी कोणतेही सरकार करणार नाही. त्याची उभारणी संत, धर्माचार्य आणि शंकराचार्य हेच करतील, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले.
शंकराचार्य पुढे म्हणाले, धनुष्यबाण हातात घेतलेल्या भगवान श्रीरामाचे चित्र दाखवून अयोध्येत राममंदिर बनवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत; परंतु अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाल्याने तेथे बालक रामाचीच स्थापन केली जाईल.
नोटाबंदीचा काळ्या पैशांवर परिणाम नाही !
नोटाबंदीविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर शंकराचार्य म्हणाले, आतंकवाद, बनावट नोटा, भ्रष्टाचार आणि काळा पैसा समाप्त करण्याचा दावा करत नोटाबंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र याचा काळ्या पैशांवर कोणताही परिणाम झालेला नाही.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...