सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त करवीरनगरीत ३ सहस्र हिंदूंचा हिंदु ऐक्याचा जागर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान !
दिंडीत ठिकठिकाणी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवून समाजातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मार्गातील व्यावसायिक धर्मप्रेमी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत करत होते. व्यापार्यांनी दिंडीतील सर्वांना पाणीवाटप केले.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत २८ मे या दिवशी हिंदु राष्ट्राचा जागर करण्यासाठी येथे भव्य हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सातारा येथे २८ मे या दिवशी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत शहरातील समस्त हिंदु बांधवांनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होत हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.
या दिंडीमध्ये १० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या सहभागाने सोलापुरात हिंदु तेजाचा आविष्कार पहायला मिळाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे राष्ट्रगुरु आणि मोक्षगुरु आहेत. त्यांच्या स्मरणात, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात, चैतन्याने भारलेल्या वातावरणात आणि साधकांच्या अपूर्व उत्साहात काढण्यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त श्री सिद्ध हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर येथून भव्य ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
शिंका सर्व लोकांना येतात. जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील तर तुम्ही शिंकणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय करून पहा.
हिंदूंनी भयावह परिस्थितीमध्ये काय करावे ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते. हे एक प्रकारे समष्टीचे शुद्धीकरणाचेच कार्य चालू आहे. हे कार्य आपले आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही’, हे लक्षात घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. विद्याधर नारगोलकर यांनी या वेळी केले.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .