गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येत्या ५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. सध्या मकर राशीत असणारा हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील १३ मास गुरु ग्रह या राशीत रहाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन ही महत्त्वाची घटना मानली जाते. या परिवर्तनाचा प्रभाव व्यक्ती, समाज आणि देश यांच्यावर होत असतो.

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद या २ गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कुणीही नवीन विषाणूची निर्मिती करू शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणार्‍या कोरोना विषाणूपेक्षा या २ गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाःकार उडेल, अशी भविष्यवाणी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे.

येत्या काळात १ सहस्र वर्षांसाठी सत्ययुगाचे आगमन होणार !

मथुरा येथील संत बाबा जय गुरुदेव यांनी वर्ष २०१२ मध्ये देहत्याग केला. ते ठिकठिकाणी प्रवचने करत. यू ट्यूबवरील त्यांच्या अनेक प्रवचनांपैकी एका प्रवचनात त्यांनी आपत्काळ आणि त्यानंतर येणार्‍या सत्ययुगाविषयी माहिती सांगितली आहे. ती येथे लेख स्वरूपात देत आहोत.

नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

वर्ष २०२१ मध्येही कोरोना कायम रहाणार ! – मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांची भविष्यवाणी

वर्ष २०१८ मध्येच कोरोनाविषयीची भविष्यवाणी करणारे ३५ वर्षीय मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांनी वर्ष २०२१ मध्येही कोरोनाचा प्रभाव कायम रहाणार असल्याची नवी भविष्यवाणी केली आहे. निकोलस यांनी वर्ष २०२१ साठी केलेली भविष्यवाणी पाहूया…

नैसर्गिक आपत्तींच्या तीव्रतेच्या संदर्भात संतांचा द्रष्टेपणा आणि त्यांचे कार्य

‘मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तींची तीव्रता जाणवत आहे. या नैसर्गिक आपत्तीरूपी संकटांच्या संदर्भात द्रष्टे संत अनेक वर्षांपासून समाजाला सावध करत आहेत आणि त्यांवर मात करण्यासाठी करावयाच्या आवश्यक आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात मार्गदर्शनही करत आहेत;

भीषण आपत्काळाची तीव्रता, त्याचे स्वरूप आणि ईश्‍वराने साहाय्य करणे, याविषयी मिळालेले सूक्ष्मज्ञान

काही द्रष्टे संत, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भविष्यवेत्ते अनेक वर्षांपासून ज्या भीषण आपत्काळाविषयी सांगत होते, त्याचा आरंभ झालेला आहे.

विश्वविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस आणि संतांद्वारे सांगितलेले भविष्य

भारत देवभूमी आहे, ऋषींची भूमी आहे. येथे अनेक तपस्वींनी ‘येणारा काळ हा भीषण आपत्तीचा काळ आहे’, असे सांगून आम्हाला पूर्वकल्पना दिली आहे; परंतु आम्ही संकुचित आणि स्वार्थी झालो आहोत.

लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकात न्यूमोनियासारखा आजार वाढण्याची वर्तवली होती शक्यता !

लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष २००८ मध्ये लिहिलेल्या ‘एन्ड ऑफ डेज् : प्रीडिक्शन अँड प्रोफेसीज अबाउट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात वर्ष २०२० मध्ये न्यूमोनियासारख्या आजाराचा संसर्ग जगभर वाढण्याची शक्यता वर्तवली होती.

निसर्गाच्या होणार्‍या सर्वनाशाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य विचारधन

‘पर्यावरणात वनस्पती, मानव आणि पशू-पक्षी हे सजीव घटक आणि वायू, पाणी (जलाशय, नद्या इत्यादी) आणि भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटकाला देवतासमान पुजणार्‍या हिंदु संस्कृतीमुळे ते लाखो वर्षे सुरक्षित होते.