मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळा किंवा शरीर यांच्‍यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्‍यामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी सात्त्विक जिवातील चैतन्‍य तेजतत्त्वाच्‍या स्‍तरावर त्‍याच्‍या संपूर्ण पार्थिव देहावर किंवा तोंडवळ्‍यावर पसरून देहाभोवती चैतन्‍यदायी संरक्षककवच निर्माण होणे.

‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत, तसेच भीषण आपत्काळात मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करण्याच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्या !

या कठीण काळात ‘मृतावर अंत्यसंस्कार कसे करावेत ?’, याविषयी समाजात संभ्रमाची स्थिती आहे. यासाठी सांप्रतकाळाशी सुसंगत, असे आपत्कालीन पर्याय पुढे दिले आहेत.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘माणसाच्या देहातील आत्माराम गेला, शरिरातील पंचमहाभूते निघून गेली की, त्या शरिराला ‘मढे’ म्हणतात. माणसाच्या आत पुष्कळ घाण आहे. विटाळाचा बनलेला हा देह मेल्यावर स्मशानभूमीमध्ये न्यावाच लागतो आणि नष्ट करावाच लागतो. मग तो गोरा असो कि काळा, राजा असो कि राणी असो ! सगळे जेवढे धरतीवर जन्माला आले, त्यांचे शेवटचे ठिकाण स्मशानभूमी !’

सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !

‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे अनेक जण मृत्यूमुखीही पडत आहेत. या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांना मृतदेह दिला जात नाही.

मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव

मृत्यूनंतरही जीवनाचे अस्तित्व असल्याचे अनुभव आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आतापर्यंत मांडले आहेत; आता मात्र मृत्यूनंतरही जीवन असू शकते, ही गोष्ट सिद्ध करता येऊ शकेल, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत..

देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावून त्याचे पूजन का करू नये ?

कोणत्याही व्यक्तीने स्वतःचे मृत झालेले नातेवाईक यांचे छायाचित्र कधीही देवघरात लावू नये; कारण त्यामुळे आर्थिक दौर्बल्य येते किंवा घरात होणारे विवाह उशिरा होण्यास ते कारणीभूत ठरू शकते.. – श्री. अरविंद वझे (मासिक ग्रहवेध, दीपावली १९९६)

नामस्मरण न केल्यास काशीमध्ये मरण येऊनही मुक्ती मिळत नाही, याचे एक उदाहरण !

काश्यां मरणात् याचा अर्थ देहभावाचा अंत झाला की, जिवाला मुक्ती मिळते. देहाचा अंत नसून देहभावाचा अंत झाला पाहिजे. देह हीच काशी आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलाचे स्मरण म्हणजे काय ? सूर्याचा सारथी अरुण हा पांगळा आहे. त्याप्रमाणे नामस्मरणाने मन पांगळे झाल्याविना ते, स्थिर होत नाही.

प्राणी आणि पक्षी यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळण्यासाठी त्यांच्या मृत्यूसमयी करावयाचे आध्यात्मिक उपाय !

काही घरांमध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी याचे दीर्घकाळ संगोपन केले जाते. वर दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने त्यांच्यासाठी काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होईल.

अवयव – दानाविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन !

एखाद्याला कल्पना न देता त्याच्या मरणानंतर त्याच्या देहाचे दान केल्यास आणि त्याला ते न आवडल्यास त्या अवयवाभोवती त्याचा लिंगदेह घुटमळत राहू शकतो, त्याशिवाय त्याचा लिंगदेह अवयव काढण्यास परवानगी देणार्‍या, काढणार्‍या अन् वापरणार्‍या व्यक्तींनाही त्रास होऊ शकतो.