‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गोरक्षपीठ पीठाधीश्वर आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !

सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वाद उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सनातन संस्थेला दिला.

न्याय्य जीवनाचे सार जगासमोर प्रदर्शित करणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यशस्वी होईल ! – हिंदुत्वनिष्ठ नेते के. अन्नमलाई, तमिळनाडू

१७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

भारतभरात विविध मान्यवरांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

महोत्सवाच्या स्वागत समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. त्यांनी महोत्सवाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.

सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट !

गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात आली.

पुणे येथे मंदिर विश्वस्त, खासदार, नगरसेवक, देहू संस्थांनचे अध्यक्ष आदींना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

आमदार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देहूकर म्हणाले की, सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ मोठे आहे. आजच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणे पुष्कळ मोठी गोष्ट आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या प्रसाराला आरंभ !

आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी लावण्यात आलेल्या महोत्सवाच्या फलकाचे उद्घाटन ३० मार्च या दिवशी करण्यात आले. बांदिवडे गावाचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक यांनी श्रीफळ वाढवून या फलकाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी फलकाचे पूजन करण्यात आले.