देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !
देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.
देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.
देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे.
‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
दिव्याला सर्वत्र आदराचे, मानाचे आणि श्रद्धेचे अनन्यसाधारण स्थान अगदी पुरातन काळापासून आहे. दीप किंवा दिवा हे ‘प्रकाश देणारे साधन’, असा त्याचा सर्वसामान्य अर्थ असला, तरी त्याचे कार्य आणि महत्त्व अनन्यसाधारण अन् असामान्य आहे..
हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
शंकराचार्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) – ‘हे परमेश्वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’
देवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्त्व अंशात्मकरित्या समाविष्ट असल्याने त्याचे पूजन करणे योग्य ठरते. तसेच प्रत्येक साहित्यात देवत्व आल्यामुळे त्यांचे पूजन करणे, म्हणजे देवपूजन करण्यासारखेच आहे.
‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्वरचरणी लीन होतो.
हस्तांदोलन करणे, ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. हस्तांदोलनाची कृती करणे म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणे, तर नमस्कार करणे, म्हणजे भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणे. भारतियांनी स्वतः भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करून ही शिकवण भावी पिढीलाही द्यायला हवी.
श्री. गौरव त्यांच्या वडिलांच्या पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक दिवशी ते अधिक प्रमाणात झुकत गेले. पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करायला आरंभ केल्यापासून गौरव यांना वडिलांचे आशीर्वाद मिळत आहेत, असे जाणवू लागले.