विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा !
‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात.
‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात.
भारतीय लोकांनी श्री गणेशाची मिरवणूक चर्चसमोरून नेण्याविषयी चर्चच्या अधिका-यांचीही अनुमती घेतली. आश्चर्य म्हणजे या अधिकारी व्यक्तींनी ‘श्री गणेशाची मूर्ती चर्चमध्ये आणावी आणि चर्चमध्ये जमलेल्या लोकांचा नमस्कार (अभिवादन) स्वीकारावा’, यासाठी आग्रह धरला.
धारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणा-या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री गणेशमूर्ती बनवत आहेत.
‘गणेशोत्सवात होणार्या धर्महानीविषयी अत्यंत गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळण्याआधी परकियांकडून हिंदु धर्माचा नाश होण्याच्या भीतीची छाया पसरलेली असायची.
श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्या काही शंका आणि त्यांची उत्तरे या लेखात दिली आहेत.
‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.
धान्य, फळे अथवा चॉकलेटचे गणपती बनवणे, हा मूर्खपणा आहे. देवाचे पावित्र्य मूर्तीत आहे, अशा बनावट गोष्टींत नाही. देवाला अगदी खेळणे बनवू नका, हे सांगायला लागणे दुर्दैवाचे आहे.
लोकमान्य टिळकांनी १९०० ते १९१५ या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र मिळायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही; पण जेव्हा स्वातंत्र मिळेल, तेव्हाच्या तरुण पिढीने बृहद् भारताच्या सीमा निश्चित कराव्यात.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ पुण्यात ख्रिस्ताब्द १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केला. या वेळी कीर्तने, प्रवचने, संगीत मेळे इत्यादी विविध कार्यक्रम ठेवून समाजात जागृती करता येईल, असा लोकमान्यांचा उद्देश होता.
वर्षाचे ३६५ दिवस नद्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात नाहीत, तरीही प्रतिदिन कोट्यवधी लिटर सांडपाणी नद्यांत मिसळून नद्या दूषित झाल्या असतांना त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करणारी स्वयंघोषित सुधारकांची टोळी फक्त हिंदूंच्या सणांच्या विरोधातच कार्य करते.