मकरसंक्रांत : हळदीकुंकू करण्याचे महत्त्व
‘रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते.
‘रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते.
मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवा यासाठी साजरा केला जातो.
मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाण-घेवाण केली जाते.
संक्रांत ज्या दिशेने येते, त्या भागात सुख का येते ? संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू महाग का होतात ?, असे अनेक प्रश्न संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला पडतात. अशा प्रश्नांची उत्तरे पुढील लेखातून समजून घेऊया.
हिंदु सणांचे विडंबन करणारे आणि सणामागील अध्यात्मशास्त्राचे महत्त्व न जाणता त्यावर विनोद करणारे असे हिंदुद्वेष्टे संदेश पसरवण्याचे षड्यंत्र जाणीवपूर्वक आखले जात आहे.