स्वातंत्र्यवीर सावरकर – आरोप आणि वास्तव ! (भाग २)
रत्नागिरीच्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांना राजकीय कामाची बंदी होती.
रत्नागिरीच्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांना राजकीय कामाची बंदी होती.
वर्ष १९०५ मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत वर्ष १९३० पर्यंत काँग्रेसलाही अशी मागणी करण्याचे धैर्य झाले नव्हते.
रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था करणारा राजा विक्रमादित्य, मूर्तीभंजक, क्रूरकर्मा महंमद घोरीने डोळे फोडल्यानंतरही खचून न जाता सेवक चंदारामच्या साहाय्याने …
वेदकालानंतर अतीविशाल आणि अतीसूक्ष्म अशी कालगणना भारताने केली.
भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले.
विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरविन स्क्रॉडिंगर याला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळाली होती.
अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते.
चाणक्यऋषींनी चंद्रगुप्ताला राजसिंहासनावर बसवून आणि भारतवर्ष एकात्म अखंड करून आणि सिकंदराच्या आक्रमणाचे सारे अवशेष संपुष्टात आणून अलौकिक कार्य पूर्णत्वास नेले आणि स्वतः मोठ्या कृतार्थ अंतःकरणाने दैनंदिन राजकारणापासून अंग काढून घेतले.
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते.
समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्लोक लिहिले आणि त्याला कवच केले.