स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आत्मार्पण : मृत्यूंजय जीवनावरील सुवर्णकळस !

आज फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी (१४ मार्च २०१६) म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा तिथीनुसार स्मृतीदिन (आत्मार्पण) !

समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक दर्शन

भावभक्तीने श्रीरामास पूजिले । हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥

देशप्रेमी शिवराय !

काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती.

क्रूर महंमद बिन कासीमला मारणार्‍या शूर सूर्यादेवी आणि परिमलादेवी !

दाहीरचे हिंदु राज्य नष्ट झाले. त्याच्या दोन तरुण मुली सूर्यादेवी आणि परिमलादेवी यांना बगदाद येथे खलिफाकडे भेट म्हणून पाठवण्यात आले. पण या दोघी मुली मोठ्या धाडसी होत्या. त्यांनी…

आजच्या तुलनेत अत्यंत प्रगत असलेले भोज राजाचे अष्टांग स्थापत्यशास्त्र !

वास्तूशास्त्र आणि तंत्रज्ञान यांवर आधारलेला समरांगण सूत्रधार हा ग्रंथ, म्हणजे एक अद्भुत खजिना आहे.

क्रांतीचे बीज पेरणारे आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक

भारतीय समाजात रामोशांसारख्या जमातीत जन्मलेल्या एका माणसाने आम्ही चोर नाही, बंडखोर आहोत, असा खणखणीत निरोप इंग्रजांना पाठवावा आणि …

स्वातंत्र्यवीर सावरकर – आरोप आणि वास्तव ! (भाग १)

वर्ष १९०५ मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत वर्ष १९३० पर्यंत काँग्रेसलाही अशी मागणी करण्याचे धैर्य झाले नव्हते.

हिंदु राजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास

रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था करणारा राजा विक्रमादित्य, मूर्तीभंजक, क्रूरकर्मा महंमद घोरीने डोळे फोडल्यानंतरही खचून न जाता सेवक चंदारामच्या साहाय्याने …