व्यष्टी साधना

अ. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.

आ. अहंमुळे तामसिकता वाढते.

इ. परेच्छेने वागलो, तर अहं न्यून होतो.

ई. मनात कृतज्ञताभाव असणे महत्त्वाचे आहे.

– पू. (सौ.) संगीता जाधव

Leave a Comment