गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात

वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था

वयाच्या नव्वदीतही वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन करत असत. वेदांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. अनेक मान-सन्मान मिळवूनही त्यांना वृथा अभिमान नव्हता. मित आहार आणि स्वावलंबन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

वडनेरभैरव (नाशिक) येथे मकरसंक्रांतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचन

वडनेरभैरव (नाशिक) येथे एकता ग्रुपच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वसुधा चौधरी यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि लाभ तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्रवचन घेतले.

साधकांनो, संकटकाळात आपले आणि समष्टीचे रक्षण होण्यासाठी देवाकडे भक्ती, बुद्धी आणि शक्ती मागा !

स्थुलातील संकटकाळात कार्य करतांना सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही स्तरांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आध्यात्मिक शक्तीसह मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक या स्तरांवरील शक्तींचीही आवश्यकता असते. यामुळे प्रतीदिन साधकांनी देवाला प्रार्थना करतांना भक्ती, बुद्धी आणि शक्ती यांची मागणी करणे आवश्यक आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता वेळोवेळी मांडलेले ज्वलंत विचार !

तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत. तसा पंतप्रधान आपल्याला हवा !

आध्यात्मिकदृष्ट्या भारत विश्‍वगुरु पदावर असतांना तो धार्मिकदृष्ट्या रसातळाला जाण्यामागील कारणमीमांसा

सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे.

सनातन आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये निर्माण होणे

परमेश्‍वराचा वाचक असणारा ॐ हे एक सात्त्विक चिन्ह आहे. यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. लादीवर उमटलेल्या ॐ भोवती बनलेली पांढरट वलये ही या ॐमधून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे बनली आहेत.

ठाणे येथील डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे आणि श्री. रमेश बोंडाळे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

आश्रमातील साधक व्यष्टी साधनेअंतर्गत राबवत असलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांविषयी सौ. नंदिनी बोंडाळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि हे प्रयत्न स्वतः करण्याच्या दृष्टीने त्यांनी आश्रमात चालणार्‍या स्वभावदोष अन् अहं निर्मूलन सत्संगात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.

यजमानांच्या रुग्णाईत अवस्थेत आणि शस्त्रकर्माच्या वेळी अपार गुरुकृपा अनुभवल्याने सौ. पल्लवी हंबर्डे यांनी गुरुचरणी वाहिलेले कृतज्ञतापत्रपुष्प !

श्री. अमोल यांना वेदना होत असल्याने ते सकाळी १० वाजेपर्यंत पुष्कळ अस्थिर होते. आरंभी त्यांचा नामजप होत नव्हता; पण याही स्थितीत त्यांना स्वत:ला काय होत आहे ?, हे रुग्णालयामध्ये नेईपर्यंत कळत होते. पाऊण घंट्यानंतर ते नामजप करू लागले

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे मकरसंक्रांतीनिमित्त प्रवचन

अंबाई नगर येथे १९ जानेवारीला सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मकरसंक्रात आणि धर्माचरण, तसेच कुलदेव आणि दत्त यांच्या नामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.