हिंदु संस्कृतीवरील आघातांचे सर्वांत भयावह उदाहरण म्हणजे हिंदु काश्मिरींचे दमन !

काश्मीर प्रांत हा केवळ भूमीचा तुकडा नसून ती आमची माता आहे. तिने आम्हाला ज्ञानाचे दूध पाजले आहे. भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा भूप्रदेश आहे. या प्रांताने पाणिनी, पतंजलि, शारंगदेव, मम्मट, अभिनव गुप्ता, असे विद्धान दिले आहेत.

पाकिस्तानच्या निर्मितीतील बटरफ्लाय इफेक्ट !

आपण आयुष्यात जे काही करतो, त्याचे पडसाद अनंत काळापर्यंत उमटतात. आज आपण करत असलेल्या क्षुल्लक कृतीचा परिणाम पुढे काय होणार आहे, याची कल्पना स्वतःला नसते. त्याचप्रमाणे जिनांच्या आजोबांच्या मत्स्य व्यवसाय करण्याच्या निर्णयाचा परिणाम एका शतकानंतर लक्षावधी लोकांवर होणार, याची सुतराम कल्पना त्यांना नसावी.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधिकेने केलेल्या प्रबोधनामुळे युवक प्रभावित

सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी सोलापूर येथील ७० फूट रस्त्यावरील, इंदिरानगर येथील चौकामध्ये ८-१० युवकांना राष्ट्रध्वजाची रांगोळी अन् फटाके यांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे पटवून योग्य कृती काय करायला हवी, हे समजावून सांगितले.

सोलापूर येथील ज्ञानप्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक !

सोलापूर येथील मासाळनगर, विजापूर रस्ता, ज्ञानप्रबोधन शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्याचा केवळ त्यांच्या खोलीतील वातावरणावरच परिणाम झाला, असे नसून त्या खोलीतील प्रत्येक वस्तूवरच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खोलीतील दंडदीपावरही तो झाला असून ती चैतन्यमय झाली आहे.

आध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी

सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात

वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था

वयाच्या नव्वदीतही वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन करत असत. वेदांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. अनेक मान-सन्मान मिळवूनही त्यांना वृथा अभिमान नव्हता. मित आहार आणि स्वावलंबन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

वडनेरभैरव (नाशिक) येथे मकरसंक्रांतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचन

वडनेरभैरव (नाशिक) येथे एकता ग्रुपच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वसुधा चौधरी यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि लाभ तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्रवचन घेतले.