अखिल मानवजातीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी धर्माधिष्ठित जीवनव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे अनिवार्य !

आजच्या पिढीला मराठी भाषेतील विवेचनही कळत नाही. यावरून दिवसेंदिवस मानवाच्या बुद्धीला जडत्व येत आहे किंवा त्याच्या आकलनक्षमतेत वेगाने घट होत आहे, असे दिसून येते. याचे मूळ कारण आताच्या शिक्षणपद्धतीत दडले आहे.

मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी समाजातील संभ्रम !

अलीकडे भाषा संमिश्र होत चाललेली आहे, अशी तक्रार विशेषतः तरुणांची सतत चालू आहे. ती अधिकाधिक इंग्रजाळलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्ट आहे, अशी ती प्रत्यक्ष तक्रार आहे.

इंग्रजाळलेली मराठी अर्थात् अद्याप दास्यवृत्ती !

वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला, तरी आम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेतून आणि त्यांच्या इंग्रजीच्या दास्यत्वातून अद्याप मोकळे झालेलो नाही.

भाषेशी असलेले भावनिक नाते टिकवण्याची गरज !

भारतीय सुशिक्षित वर्गामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजीचे अवडंबर आहे. आपल्याकडे इंग्रजी बोलता येणे, हा हुशार असणार्‍या मानदंडांपैकी एक मानला जातो. तो अतिशय चुकीचा आहे.

समाजाचा सर्वांगीण विकास होईल, अशी साहित्यनिर्मिती करा !

आजचे संपूर्ण साहित्य स्त्रैण झाले आहे. यौनसंबंधाने विलक्षण प्रभावित झालेले आहे. अशा रुग्ण साहित्याने संस्कृती नष्ट होतेच होते आणि त्याबरोबर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रदेखिल.

महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती

वर्ष १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. हिंदी भाषिकांनी आजही अभियांत्रिकी शिक्षण संपूर्ण हिंदी भाषेत देण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे मराठी जनतेला हिंदी भाषिकांप्रमाणे त्यांची मातृभाषा ज्ञानभाषा वाटत नाही.

मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मराठी माणसाला आणखी किती वाट पहावी लागणार ?

आजवर कन्नड, संस्कृत, तमिळ, मल्याळम् आणि ओरिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राने निर्धारित केलेलेे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते.

मराठी भाषेची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करणे आवश्यक !

महाराष्ट्र शासनाने परदेशात संमेलन आणि सभा यांसाठी लक्षावधी रुपये व्यय करण्यापेक्षा मराठी वृत्तपत्रांना अनुदान दिले, तर ते अधिक योग्य होईल ! –

मराठी संपर्क-भाषा असल्याचे पुरावे !

मराठी माणसाचे मध्ययुगामध्ये भारतभर सर्वत्र चलनवलन होत राहिले आहे; कारण तो बोलत होता, ती प्राकृत, उपाख्य मराठी भाषा भारतातील सर्व प्रांतांतील सर्व प्रकारच्या भाषा बोलणार्‍यांना समजत होती; कारण मराठी ही संपूर्ण भारताची एकेकाळी जणू संपर्क-भाषाच होती.