प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी !

संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

दोन वेगवेगळ्या विकारांवर परिणाम करणारा राग एकच असला, तरी त्या विकारांच्या संदर्भात तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असणे

भारतीय शास्त्रीय संगीतातील एखादा राग दोन वेगवेगळ्या विकारांवरही परिणामकारक असू शकतो. येथे दिलेल्या उदाहरणांमध्ये गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी एखादा राग त्या दोन विकारांसाठी वेगवेगळ्या दिवशी गातांना त्या रागाची एकच बंदीश गायली होती.

दत्ततत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

या लेखात आपण दत्त तत्त्व आकृष्ट करणार्‍या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्थानदेवता म्हणून हनुमान कार्यरत असण्यामागील शास्त्र

११.१.२०१८ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये कु. मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित ‘विविध देवतांचे कार्य आणि वैशिष्ट्ये’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात जळगाव येथील वाचक श्री. विजय पाटील यांनी विचारलेले प्रश्‍न आणि कु. मधुरा भोसले यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

फ्रान्सिसकस् यांनी गिटारवर इंग्रजी पॉप गीताची धून वाजवल्यावर साधक-श्रोते, वादक, वाद्य (गिटार), तसेच पक्षी आणि प्राणी यांवर नकारात्मक परिणाम होणे; पण त्यांनी संतांच्या भजनाची धून वाजवल्यावर त्या सर्वांवर सकारात्मक परिणाम होणे

रतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने सत्त्वगुणी भजनाची धून वाजवल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा चाचणीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.

बॉम्बे, औरंगाबाद यांसारखी परकियांची असात्विक नावे पालटून मुंबई, संभाजीनगर यांसारखी भाषा, राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान जपणारी नावे नगरांना देण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी

प्राचीन काळी नगरांची (शहरांची) नावे तेथील ग्रामदेवता, पराक्रमी राजे आदींच्या नावांवर आधारित होती. त्यामुळे नगरांची नावे सात्त्विक होती. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी भारतावर परकियांची आक्रमणे होऊ लागली. तेथील काही भूभागांवर इस्लामी राजवटीस आरंभ झाला.

सूरतपस्विनी : माँ अन्नपूर्णादेवी !

एक शांत, स्वस्थ, आत्मस्थ मुखमुद्रा आणि नखशिखांत साधेपणा; कलेच्या क्षेत्रातील अन् सूरबहार हे दैवी सुरावटीचे वाद्य सुरेलपणे वाजवू शकणारे एक उत्तुंग व्यक्तीमत्त्व; संपूर्ण आयुष्य कलेला वाहिलेले असूनही मोहमायेच्या जगापासून संपूर्ण अलिप्त असणारे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्त्व म्हणजे माँ अन्नपूर्णादेवी !

पू. भार्गवराम प्रभु यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अनुभवलेली श्रीकृष्णवेशातील पू. भार्गवराम यांची आनंददायी श्रीकृष्णलीला !

४.११.२०१८ या दिवशी मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांना जन्मतःच पहिले संत असल्याचे घोषित करण्यात आले.

देवद येथील सनातनच्या आश्रमातील बलभीम येळेगावकर आजोबा ८२ व्या संतपदी विराजमान !

देवद येथील  सनातनच्या आश्रमामध्ये ५ नोव्हेंबरला झालेल्या एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर (वय ८४ वर्षे) हे संतपदी विराजमान झाले असल्याचे सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी घोषित केले.