सतत आनंदावस्थेत असणारे आणि ‘ईश्‍वरी राज्य यावे’, ही तळमळ असलेले श्री. बन्सीधर तावडेआजोबा !

तावडेआजोबा सतत ईश्‍वरी राज्याच्या विचारांत मग्न असतात. त्यांना भेटायला कोणीही आले की, ते ईश्‍वरी राज्याविषयी उत्स्फूर्तपणे बोलतात. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे’, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. ‘ईश्‍वरी राज्य यावे’, यासाठी ते सतत प्रार्थना करतात.

तुळजापूर (जि. धाराशिव) येथील पू. (श्रीमती) पुतळाबाई देशमुख (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘आमचे मूळ गाव देवळाली (जि. धाराशिव) होते. यजमान आणि ३ मुले यांसह आम्ही तुळजापूरला आलो. त्या वेळी आमच्याजवळ फार काही साहित्य नव्हते. घरची श्रीमंती होती; पण नातलगांनी आम्हाला काही आर्थिक साहाय्य केले नाही.

जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !

पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.

आनंद, चैतन्य अन् निर्गुणतत्त्वाची अनुभूती देणारा रामनाथी येथील सनातन आश्रमातील अद्वितीय संत सन्मानसोहळा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातनच्या साधकांना परमवंदनीय आणि गुरुस्वरूप असणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे माता-पिता संतपदी विराजमान झाल्याची शुभवार्ता आश्रमातील एका भावसोहळ्यातून मिळाली.

केवळ गुरुकृपेनेच भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेल्या शास्त्रीय संगीताचे महत्त्व कळून साधकाला आलेली आनंदाची अनुभूती !

प्रत्येक व्यक्तीतील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रमाण निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. संगीताच्या संदर्भातही असेच आहे. प्रत्येक व्यक्ती तिची प्रकृती आणि आवड यांनुसार संगीत ऐकत असते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आल्यावर त्यांचे त्याकडे पहाण्याचे दृष्टीकोन !

‘फेब्रुवारी २०१९ मध्ये गुरुशक्ति-प्रदान सोहळा झाल्यानंतर ‘सनातन संस्थेचे साधक आणि समाजातील व्यक्ती यांचा आमच्याकडे (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे) पहाण्याचा दृष्टीकोन आपोआपच उंचावला गेला आहे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे

वर्ष १९८९ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. वर्ष २००९ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग खडतर होता. त्याचा परिणाम त्यांच्या निवास कक्षाच्या परिसरातील वृक्षांवर दिसून आला.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात तेजतत्त्वस्वरूपात लालसर प्रकाश प्रसरणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ मे २०१९ या दिवशी करण्यात आलेल्या सौरयागाच्या दिवशी सायंकाळी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात तेजतत्त्वस्वरूपात लालसर प्रकाश प्रसरला होता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट

‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

केवळ साधकच नव्हे, तर प्राणी, पशू आणि पक्षी यांच्यावरही प्रीतीचा वर्षाव करून त्यांना आपलेसे करणारी प.पू. गुरुमाऊली !

एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील हस्तप्रक्षालन पात्राच्या (बेसिनच्या) ठिकाणी एक फुलपाखरू येऊन बसले होते. ते फुलपाखरू ३ दिवस तसेच बसून होते.