मायेच्या मगरमिठीतून सुटायचे कसे ?

आपण जगात राहतो. जगातील वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी आपली देवाण-घेवाण होतच असते. त्यांच्यावरील आपले अवलंबून राहणे कमी कमी करत जायला हवे. आपल्या जीवनात त्यांची आवश्यकता आणि अपरिहार्यता जितकी कमी करत जाऊ, तितके मायेच्या पकडीतून सुटत जाऊ

प्रारब्ध

भक्त, संत आणि ईश्वर, अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र, चार पुरुषार्थ अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत. यातून वाचकांना अध्यात्मातील तात्त्विक विषयाचे ज्ञान होऊन त्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि ते साधना करण्यास प्रवृत्त होतील.

मनुष्याची विविध कुकर्मे आणि त्यानुसार त्याला होणार्‍या नरकयातना (श्रीमद्भागवत्)

शुकदेव गोस्वामी महाराज परिक्षिताला सांगतात, हे राजा, हे जग ३ प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्यामुळे त्यांना ३ वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. चांगली कृत्ये करून माणसे स्वर्गीय जीवनात आनंदी रहातात. वाईट कृत्यांमुळे आणि अज्ञानामुळे त्याला वेगवेगळ्या नरकयातना भोगाव्या लागतात.

यमराजाची धर्माधिष्ठित न्यायप्रणाली !

८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.

कर्मसाफल्यासाठी आवश्यक घटक

कर्माच्या सफलतेचे हे गूढरहस्य केवळ त्रिकालज्ञानी संतच जाणू शकतात. काही वेळा केवळ काळच सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट काळ संपेपर्यंत एखादे कर्म कसे होते ?, याचा निर्णय घेण्यात दिरंगाई दिसत असली, तरी ती दूरदृष्टीने योग्यच असते.

साधनेसाठी आसन कसे असावे ?

कुशासनावर (दर्भाच्या आसनावर) बसून साधना केल्याने ज्ञानसिद्धी होते. कांबळे अंथरून त्यावर बसून साधना केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे हे देवी (पार्वती), दर्भ, दूर्वा किंवा चांगले कांबळे यांपैकी कोणत्याही एकापासून बनवलेल्या आसनावर बसून एकाग्रतेने जप करावा.

पूर्वपुण्याईने प्राप्त होणार्‍या गोष्टी कोणत्या ?

वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.

पाप घडण्याची कारणे (भाग १)

स्वार्थाला महापाप समजले जाते. सुवर्णाची चोरी करणे, हे तिसरे महापातक आहे. सार्वजनिक निधीचा अपहार करणे, जाईच्या फुलांचा व्यापार करणे यांसारखी दशविध पापे या लेखात सांगितली आहेत.