अवयव – दानाविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन !

एखाद्याला कल्पना न देता त्याच्या मरणानंतर त्याच्या देहाचे दान केल्यास आणि त्याला ते न आवडल्यास त्या अवयवाभोवती त्याचा लिंगदेह घुटमळत राहू शकतो, त्याशिवाय त्याचा लिंगदेह अवयव काढण्यास परवानगी देणार्‍या, काढणार्‍या अन् वापरणार्‍या व्यक्तींनाही त्रास होऊ शकतो.

आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्याची आवश्यकता

व्यक्तीमधील स्वभावदोष त्या व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात, तर त्याच्यातील गुण हे आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यास साहाय्यभूत ठरतात. आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यासाठी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून गुणांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते.

वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे

भीषण पाऊस, दरड कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विहंगम गतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी निर्मिलेला गुरुकृपायोग !

सर्वसामान्य लोकांमध्ये अन् बहुतांश साधकांमध्येही भक्तीमार्गात आवश्यक असलेले भगवंतावरील निःसीम प्रेम किंवा ज्ञानमार्गासाठी आवश्यक असलेले वैराग्यही नसते. अशा साधकांसाठी आणि सर्वांसाठीही कर्म, भक्ती अन् ज्ञान या योगांचा सुरेख संगम असलेला गुरुकृपायोग प.पू. डॉक्टरांनी विशद केला.

निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

आपला उदासीन तोंडवळा दुसर्‍याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल.

शिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही !

सध्या लोक किंवा शासन जे काही निर्णय घेते, ते केवळ बुद्धीचा किंवा विज्ञानाचा उपयोग करूनच घेते. त्यामुळे ते बहुतांशी चुकीचे असतात. हे पुढील दोन उदाहरणांवरून पाहूया.

कु. तृप्ती गावडे यांनी दीपावलीच्या दिवशी घेतलेला भावसत्संग !

भाव हा असा आहे की, तो देवाकडे आणि त्याच्या गुणांकडे क्षणात घेऊन जातो. भावाचे प्रयत्न हे आपल्याकडून देवच करवून घेतो आणि तसा भाव देवच प्रत्येकात निर्माण करतो.

विज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद

या सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.