आश्विन पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) या दिवशी असलेले खंडग्रास चंद्रग्रहण, ग्रहणात करावयाची कर्मे आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !
हे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंड या प्रदेशांत दिसेल.
हे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंड या प्रदेशांत दिसेल.
शुक्रवार, २१.४.२०२३ या दिवशी, म्हणजे वैशाख शुक्ल प्रतिपदा या तिथीला उत्तररात्री २९.१५ वाजता, म्हणजे २२ एप्रिल शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु या ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते.
‘ज्योतिषशास्त्र हे कालज्ञानाचे शास्त्र आहे. ‘कालमापन’ आणि ‘कालवर्णन’ ही त्याची २ अंगे आहेत. कालमापनाच्या अंतर्गत काळ मोजण्यासाठी आवश्यक घटक आणि गणित यांची माहिती असते. कालवर्णनाच्या अंतर्गत काळाचे स्वरूप जाणण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती असते.
ज्योतिषशास्त्र म्हणजे ‘भविष्य वर्तवण्याचे शास्त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्यामुळे ज्योतिषीने आपले विस्तृत भविष्य सांगावे, असे अनेकांना वाटते. ज्योतिष हे भविष्य सांगण्याचे शास्त्र आहे का, हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ. त्या अगोदर ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन समजून घेऊया.
फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.
सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या बाबतीत तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.
सूर्य आणि चंद्र हे कालपुरुषाचे नेत्र समजले जातात. सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणांमुळे आपल्याला काळ मोजता येतो अन् त्याचा व्यवहारात उपयोगही करता येतो. ‘वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष’ या नैसर्गिक कालविभागांची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोषांच्या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्यास सांगितले जाते. या उपासना करण्यामागील उद्देश आणि त्यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.
भारतात रत्नांचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. प्राचीन ऋषी, ज्योतिषी, वैद्याचार्य आदींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये ‘रत्नांचे गुणधर्म आणि उपयोग’ यासंबंधी विवेचन केले आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहदोषांच्या निवारणासाठी रत्नांचा उपयोग केला जातो. रत्ने धारण करण्यामागील उद्देश आणि त्यांचा उपयोग या लेखाद्वारे समजून घेऊया.
शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हटली की सामान्यतः आपल्याला भीती वाटते. ‘माझा वाईट काळ चालू होणार, संकटांची मालिका चालू होणार’, इत्यादी विचार मनात येतात; परंतु साडेसाती सर्वथा अनिष्ट नसते. या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात’, याविषयी जाणून घेऊया.