ठाणे – कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे मार्गदर्शन एकूण पाच ठिकाणी घेण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ ५० जणांनी घेतला. अंबरनाथ येथे अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांनीही अशाच प्रकारचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर तेथे धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आला.
ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !
- सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !
- सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्या ! – चेतन राजहंस,...
- राष्ट्रहिताला मारक असणारी आणि सनातन धर्माला विरोध करणार्यांची जमात एकच ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय...
- वाराणसी (उत्तरप्रदेश) न्यायालयाच्या आवारात सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन
- अमरावती येथे ‘कलश जागृती यात्रे’त सनातनचा सहभाग