|
|
|
दैनिक मुख्य पान |
मराठी मुख्य पान
|
धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. म्हणून धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल !
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा की बुडवावा । धर्मरक्षणासाठी ।। - समर्थ रामदास स्वामी
वरील दोन्ही उक्ती राष्ट्र व धर्म यांप्रती आपले कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत. आज
आपला हिंदु धर्म व भारत देश यांची केविलवाणी स्थिती पाहता प्रत्येकाने `राष्ट्ररक्षण व धर्मजागृती\'
हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. आपणही `राष्ट्र व धर्म\' यांप्रती आपले कर्तव्य खालील प्रकारे यथाशक्ती
पार पाडू शकता.
आपणही या धर्मकार्यात सहभागी होऊ इच्छिता काय ?
|
व्हॅलेंटाईन डे : ही आपली संस्कृती नव्हे
अनुक्रमणिका
भारतीय संस्कृतीची जोपासा
अनुक्रमणिका
|
|
|