<?xml version='1.0' encoding='UTF-8' ?>
<rss version='2.0'>
<channel>
<title>Dainik Sanatan Prabhat</title>
<link>http://dainik.sanatan.org</link>
<copyright>2008 Sanatan Sanstha. All rights reserved.</copyright>
<language>mr</language>
<description>Marathi Daily Newspaper - Dainik Sanatan Prabhat</description>
<item>
<title>धर्मासाठी लढायला सज्ज व्हायचे आहे, हे लक्षात घ्या !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7932</link>
<description>हिंदूंनो, साडेतीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट. हिंदुस्थानात अस्मानी-सुलतानी संकट आले होते, सर्वत्र धर्मग्लानीची स्थिती होती. धर्म संकटात आला. हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती, हिंदु स्त्रियांवर हात टाकले जात होते. अशा वेळी सह्याद्रीच्या कड्यांमधून एक ललकारी उठली `हर हर महादेव ....!\\\'</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>महंमद अफझल याला `शाही खाना\\\' !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7933</link>
<description>भारताच्या संसदेवर हल्ला करणार्‍यास तुरुंगात राजेशाही वागणूक !नवी दिल्ली, १७ मे - भारताच्या संसदेवर हल्ला करणार्‍या महंमद अफझल याला तुरुंगात बिर्याणी आणि कबाब असे `शाही\\\' जेवण देण्यात येत आहे, असा आरोप भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्याचे शहानवाझ हुसेन यांनी केला आहे.</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>`उर्दू टाइम्स\\\' या दैनिकामध्ये हिंदु जनजागृती समितीविषयी दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसिद्ध !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7934</link>
<description>हिंदु जनजागृती समिती `दैनिकावर कायदेशीर कारवाई व्हावी\\\', या दृष्टीने प्रयत्‍नशील !मुंबई, १७ मे (वार्ता.) - येथील `उर्दू टाइम्स\\\' या दैनिकाच्या ९ व ११ मे या दोन दिवसांच्या अंकांमध्ये `हिंदु जनजागृती समिती\\\'वर खोटेनाटे आरोप करणार्‍या व समितीविषयी वाचकांची दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ``अशा बातम्या प्रसिद्ध करून समितीला बदनाम केल्याच्या विरोधात समिती दैनिकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्याच्या दृष्टीने वकिलांचा सल्ला घेत आहे\\\'\\\', असे समितीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>पाकिस्तानी खेळाडूंना `आयपीएल्\\\'मध्ये घेणार्‍यांना व त्यांचे सामने बघणार्‍यांना लाज वाटली पाहिजे ! - उद्धव ठाकरे</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7935</link>
<description>मुंबई, १७ मे - पाकिस्तानी खेळाडूंची `आयपीएल्\\\'मध्ये निवड होते. त्यांच्यावर पैसे लावले जातात. त्यामुळे पाकिस्तानशी लढलेल्या हुतात्म्यांचे वीरमरण वायाच गेले, असे आता म्हणावे लागेल. पाकिस्तानी खेळाडूंना `आयपीएल्\\\'मध्ये घेणार्‍यांना आणि त्यांचे सामने पहायला जाणार्‍यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी काल संताप व्यक्‍त केला. शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>राजस्थान सरकार बांगलादेशींना हाकलणार !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7936</link>
<description>जयपूर, १७ मे - येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटानंतर जागे झालेल्या राजस्थान सरकारने राज्यातील बांगलादेशींना ३० दिवसांत शोधून त्यांना परत पाठवण्याची घोषणा केली आहे. शिधापत्रिकेशिवाय रहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले आहेत. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात आली आहे. आतापर्यंत ४० बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>हिंदूंनो, महाराष्ट्राचे काश्मीर होत आहे !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7937</link>
<description>हिंदूंनो, अचलपूर दंगलीची आग तुमच्या हृदयात धगधगत ठेवा...!* २२-२३ ऑक्टोबर २००७ ला अचलपूरला (जि. अमरावती) देवीच्या मिरवणुकीवर हल्ला होऊन जय्यत तयारीनिशी मुसलमान बहुसंख्यांकांनी संघटितपणे भयानक विध्वंस घडवला.</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>चकमकीत ३ दहशतवादी ठार</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7938</link>
<description>दहशतवादग्रस्त भारत !श्रीनगर, १७ मे - येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी सुरक्षादल व केंद्रीय सुरक्षा पथक यांच्या मदतीने येथून ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या लूर व तराल या गावांना वेढा घातला. या वेळी एका घरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांनी सुरक्षादलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याला सुरक्षादलाच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तिन्ही दहशतवादी जागीच ठार झाले.</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>अबू आझमींच्या गाडीवर दगडफेक : मनसेवर संशय</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=1&amp;id=7939</link>
<description>ठाणे, १७ मे - येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रात्री उशिरा प्रचारसभा आटोपून परतत असतांना समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, खासदार अबू आसीम आझमी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. ही दगडफेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा संशय आझमी यांनी व्यक्‍त केला आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाने अद्याप पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.</description>
<category>मुख्य वृत्त</category>
</item>
<item>
<title>अपराधी लोकप्रतिनिधींबद्दल अनुकंपा नको !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=2&amp;id=7918</link>
<description>अलीकडेच समाप्‍त झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष श्री. सोमनाथ चॅटर्जी यांनी ३२ खासदारांची नावे संसदेच्या शिस्तभंग समितीकडे कारवाई करण्यासाठी पाठवली होती. हे सर्व खासदार विरोधी पक्षांचे होते व त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी जनतेची खात्री झाली होती.</description>
<category>संपादकीय</category>
</item>
<item>
<title>हिंदूंनो, जागृती कि संघटन ?</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=3&amp;id=7919</link>
<description>हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांबाबतच्या समस्यांवर उपाय काढतांना हिंदूंचे संघटन महत्त्वाचे कि हिंदूंमध्ये जागृती होणे महत्त्वाचे, असा वैचारिक गोंधळ हिंदुत्ववाद्यांमध्ये होत असल्याचे दिसून येते. या अनुषंगाने संघटनाचे प्रयत्‍न व जागृतीचे प्रयत्‍न यांतील फरक त्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल ! संकलक : डॉ. दुर्गेश शंकर सामंत, राष्ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती</description>
<category>लेख</category>
</item>
<item>
<title>पंथांधांच्या भीतीने श्रेष्ठ हिंदु संस्कृतीपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणार्‍या शिक्षिका !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=3&amp;id=7925</link>
<description>कोकणीपाडा, ठाणे येथील एका शाळेत प्रवचन घेण्यासाठी गेल्यानंतर शाळेतील एका शिक्षिकेशी झालेला संवाद येथे देत आहोत.</description>
<category>लेख</category>
</item>
<item>
<title>धर्मावरील आक्रमणे</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=3&amp;id=7940</link>
<description>हिंदूंच्या जिवावर उठलेले धर्मप्रसारक ख्रिस्ती !गोंदिया जिल्ह्यातील कामठा भागातील पांजरा हे माझे गाव. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी आमच्या गावात खूप गोंधळ घातला होता. विविध पद्धती वापरून भोळया-भाबड्यांना त्यांच्या मायाजालात ते ओढत होते. घरोघरी जाऊन ते लोकांना फसवत आहेत, हे मी बघत होतो. जिथे शक्य होईल, तिथे मी विरोध करत होतो. एकदा भारतातील सर्व राज्यांतून आलेल्या िख्र्त्यासंच्या फार मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.</description>
<category>लेख</category>
</item>
<item>
<title>हिंदुस्थानची दुर्दशा संपवून पुन्हा उत्कर्ष करावयाचा उपाय म्हणजे धर्माधिष्ठित शिक्षण</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=4&amp;id=7924</link>
<description>`आमच्या शिक्षणपद्धतीत आमच्या धारणा हव्यात. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत आमच्या पाप-पुण्य, परलोक, ऋषिसृष्टि, पितरसृष्टि, देवसृष्टि, स्वर्ग-नरक, दृष्ट-अदृष्ट अशा धारणा असायला हव्यात.</description>
<category>नियमित सदरे</category>
</item>
<item>
<title>ह.भ.प. गणेश महाराजांमुळे धर्मांतरास पायबंद !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=4&amp;id=7927</link>
<description>नेरे ते पाली रस्त्यावर आंबिवली गावाच्या पुढे आठ एकरांमध्ये ५ वर्षांपूर्वी िख्र्त्यासंनी धर्मप्रसारासाठी एक आश्रम बांधला आहे. या ठिकाणी १५ ते २० आदिवासींना बाहेरून आणून डांबून ठेवले आहे व त्यांच्यावर ख्रिस्ती धर्माप्रमाणे वागवण्याची जबरदस्ती करण्यात येत आहे.</description>
<category>नियमित सदरे</category>
</item>
<item>
<title>फलक प्रसिद्धीकरता</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=4&amp;id=7929</link>
<description>हिंदूंनो, बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याची घोषणा आधीच का केली नाही, याचा सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना जाब विचारा !जयपूर शहरात नुकत्याच झालेल्या साखळी बाँबस्फोटानंतर राजस्थान सरकारने राज्यातील सर्व बांगलादेशी घुसखोरांना येत्या ३० दिवसांत परत पाठवण्याची घोषणा केली आहे.</description>
<category>नियमित सदरे</category>
</item>
<item>
<title>पाताळातील मांत्रिकांनी जमिनीवर आणलेल्या काळया शक्‍तीच्या आवरणामुळे २००६ साली अमरनाथ येथे बर्फाचे लिंग तयार न होणे</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=4&amp;id=7930</link>
<description>संकलक : इ.स. २००६ मध्ये अमरनाथ येथे दरवर्षीप्रमाणे बर्फाचे लिंग तयार न होण्याचे  कारण काय ?</description>
<category>नियमित सदरे</category>
</item>
<item>
<title>।। हरि ॐ तत्सत् ।।</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=6&amp;id=7928</link>
<description>जमीनको आधार नहीं, आसमानको कबर नहीं, इन्सानको सबूर नहीं ।</description>
<category>साधना व मार्गदर्शन</category>
</item>
<item>
<title>आज नृसिंह जयंती !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=8&amp;id=7931</link>
<description>हिरण्यकश्यपूचा वध करून अधर्माचा नाश करणारा विष्णूचा चौथा अवतार नृसिंह याच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !</description>
<category>दिनविशेष</category>
</item>
<item>
<title>मराठी माणूस सैन्यात शिरला पाहिजे !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=9&amp;id=7920</link>
<description>महाराष्ट्रात येत्या वर्षानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर `मराठी विरुद्ध भैय्या\' असा प्रांतिकवाद निर्माण केला जात आहे. सध्या देशावर चीन, नक्षलवादी, पाकिस्तान, दहशतवाद इत्यादी गंभीर संकटे आहेत. त्यासाठी एकजुटीने कसे लढता येईल, हे साध्य करणे मोठी समस्या आहे. प्रांतिकवादाच्या नावाखाली जनतेच्या एकजुटीमध्ये फूट पाडणार्‍या राज्यकर्त्यांचा मराठी जनतेने नीट अभ्यास करावा. `मराठी - भैय्या\' वाद चर्चेने सहज सोडवता येणारा आहे. तेव्हा देशाच्या हिताच्या दृष्टीने प्रांतिकवाद किती ताणायचा, हे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करून ठरवावे !</description>
<category>रविवार पुरवणी</category>
</item>
<item>
<title>सनातनची `मराठी भाषा जिवंत ठेवा !\' चळवळ !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=9&amp;id=7921</link>
<description>आज महाराष्ट्रातच मराठीची स्थिती न सुधारता ती दिवसागणिक खालावत आहे. याचे मूळ कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताला व महाराष्ट्राला लाभलेले भाषाभिमान नसलेले राज्यकर्ते. राज्यकर्त्यांप्रमाणे समाजही तितकाच दोषी आहे; कारण त्यानेही तसे होऊ दिले. मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी व तिचे चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी हे सदर `दैनिक सनातन प्रभात\'मध्ये  सुरू  आहे. हे सदर वाचून जास्तीतजास्त जणांना मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी व तिचे चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्‍न करण्यास स्फूर्ती मिळो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !\'</description>
<category>रविवार पुरवणी</category>
</item>
<item>
<title>देवतांचे विडंबन रोखा !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=9&amp;id=7922</link>
<description>इमारतीच्या कोपर्‍यांचे थुंकण्यापासून संरक्षण करण्यासाठी देवतांची चित्रे असलेल्या फरशा (टाईल्स) लावणार्‍या कर्मदरिद्री जन्महिंदूंना अशा कृती करण्यापासून परावृत्त करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे !</description>
<category>रविवार पुरवणी</category>
</item>
<item>
<title>३३ जणांचे प्रबोधन करून त्यांना गळयातील `क्रॉस\' काढण्यास भाग पाडणार्‍या सौ. मनीषा चार्य !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=9&amp;id=7923</link>
<description>सनातनच्या दहिसर, मुंबई येथील सौ. मनीषा चार्यमावशी यांनी जणू भरकटलेल्या तरुणांना हिंदु धर्माची महती पटवून देऊन त्यांचे प्रबोधन करण्याचे व्रतच अंगिकारले आहे !</description>
<category>रविवार पुरवणी</category>
</item>
<item>
<title>रायगड जिल्ह्याला  ख्रिस्त्यांचा विळखा !</title>
<link>http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-05-18&amp;action=fullnews&amp;catid=9&amp;id=7926</link>
<description>दोन वर्षांपूर्वी पोपने भारतात येऊन सर्व भारताला ख्रिस्ती बनवण्याचे आवाहन त्याच्या धर्मप्रसारकांना केले होते. पोपचे हे मनोरथ पूर्ण करण्यासाठी भारतातील ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी विडा उचलला आहे, हे सर्वत्र वाढलेल्या त्यांच्या कारवायांवरून लक्षात येते.छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असणार्‍या रायगडावर चढाई करण्यासाठी िख्र्त्यासंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील हिंदूंना याची कितपत जाणीव आहे, याबाबत शंकाच आहे; किंबहुना िख्र्त्यासंच्या या आक्रमणाकडे ते गांभीर्याने नक्कीच पहात नाहीत, हे खालील गोष्टींवरून सिद्ध होईल.</description>
<category>रविवार पुरवणी</category>
</item>
</channel>
</rss>
